Browsing Tag

जयकमर

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तासांत तारण कर्ज – मंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; राज्याची साठवणूक क्षमताही वाढवणारशेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल ‘डिजिटल’ विक्री सुविधाही उपलब्ध होणार मुंबई, दि. २० :
Read More...

राज्याची पणन व्यवस्था “डिजिटल” करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य हे कृषी विपणनाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य असून समुद्रमार्गे मध्य-पूर्व आशियाई देशात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे व इतर
Read More...

नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल – मंत्री जयकुमार गोरे  

सांगली, दि. १६ (जिमाका) : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत
Read More...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ५ लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ मे रोजी…

सातारा दि. ११ : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरे मंजुर केली होती. त्यातील 5 लाख घरे पूर्ण
Read More...

जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून आत्तापर्यंतच्या शेत रस्ते योजनेतील सर्वोत्तम योजना आहे.
Read More...

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिराचे डिझाईन आठ दिवसात अंतिम करावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी जगद्गुरु श्री महात्मा बसवेश्वर यांच्या
Read More...

प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास 48 तासात मंजुरी प्रदान करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : जिल्ह्यातील कोणत्याही गावातून संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकर मागणी चा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 24 तासात
Read More...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

  निविष्ठा विक्रेत्याने लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे कृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी
Read More...

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार –…

मुंबई, दि.८ : राज्यातील शेतकरी दर्जेदार फळे, भाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्र, काही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठी, कृत्रिमरित्या
Read More...

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ९ मे : राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी
Read More...