Browsing Tag

महत

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवा वसतिगृहांच्या विद्यार्थी प्रवेश…

मुंबई, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवणे आवश्यक आहे. विभागांतर्गत असणाऱ्या
Read More...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले -मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची राज्यव्यापी धडक कारवाई मुंबई, दि. २१ : राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने
Read More...

‘युवा संवाद’ उपक्रमाचा २१ एप्रिलला उद्घाटन होणार; पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते माहिती…

यवतमाळ दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘युवा संवाद’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन येत्या 21
Read More...

आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची ‘क्वांटम फॅब्रिकेशन’ सुविधा – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष…

मुंबई, दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या
Read More...

जगण्यातील श्रीमंती गमावली ! – सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि.12 : भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी,
Read More...

हस्तलिखितांचा ठेवा जपा; माहिती शासनाला कळवा — सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे आवाहन

मुंबई, दि. १२ : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी
Read More...

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व…

Milind Kadam M4B मुंबई, दि. १० : महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या
Read More...

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे माध्यम क्षेत्रात मोठा बदल – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नवी दिल्ली, दि. १० : माध्यम व पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडत असून, बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत, गती आणि स्वरूप
Read More...

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले -महाराष्ट्र…

मुंबई, दि. ४ – ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत
Read More...

चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती; १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव

मुंबई, दि. २८ – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून
Read More...