Browsing Tag

यजनच

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी अमरावती, दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही
Read More...

एकल पालक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १४ : महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ, निराश्रित, बेघर आणि निवाऱ्याची गरज असलेल्या 18 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना संगोपन आणि विकासाची संधी
Read More...

जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून आत्तापर्यंतच्या शेत रस्ते योजनेतील सर्वोत्तम योजना आहे.
Read More...

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या
Read More...

वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करावी – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई दि. २० :– राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना
Read More...

‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे…

मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी.
Read More...

श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छता…

मुंबई, दि. १५ : श्रीरामपूर मतदार संघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ व नियमित
Read More...

महिलांच्या व्यावसायिक संधींसाठी शासकीय योजनांचे बळ

महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांनी बळ दिले आहे. या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो
Read More...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. १२: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची
Read More...

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला
Read More...