Browsing Tag

वख

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री…

मुंबई, दि.१ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदूर येथील वारणा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत
Read More...

दूधगंगा प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची कामे त्वरित करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

मुंबई, दि. १:-  दूधगंगा  प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची कामे त्वरित करावीत असे निर्देश जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास
Read More...

नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण…

मुंबई, दि. ३०: नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे संदर्भात नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींचे
Read More...

मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट कार्यान्वित करावेत – जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास…

मुंबई, दि. २२ : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुदत संपलेले व बंद
Read More...

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा –…

पुणे, दि.१३ : राज्‍यातील अपुऱ्‍या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेऊन ३१
Read More...

नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १९ : राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी
Read More...

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा –  पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसाच्या आत शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन
Read More...

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५: देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ
Read More...

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा – पालकमंत्री…

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून
Read More...

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा –…

अहिल्यानगर, दि. १५ : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार,
Read More...