Browsing Tag

वरम

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट
Read More...

 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ४ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख
Read More...

पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ३ : गिरगाव येथील आर्यन हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची
Read More...

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते नागपूर येथील लोकभवन परिसरात वृक्षारोपण

नागपूर, दि. ०१: प्रदूषणमुक्त आणि हिरवेगार नागपूरच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित
Read More...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

सोलापूर, दि. ३० :-  आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्ये, डिजिटल आणि एआय साक्षरता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सांघिक कार्य, नेतृत्व आणि
Read More...

टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. २९ : ‘क्षयरोग (टीबी) हा केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो.
Read More...

दीक्षान्त समारंभ ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नाशिक, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घेतलेले ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते तेव्हा आरोग्य शिक्षण खऱ्या
Read More...

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नाशिक, दि. २८ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या
Read More...

कारगिल विजय दिवस आपल्यासाठी राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाचा प्रेरणादायी संदेश – राज्यपाल जिष्णु…

मुंबई, दि.२७ : कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या
Read More...

आदिवासी उत्पादनांच्या विपणनावर भर द्या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास करून स्वावलंबी आदर्श गावांची निर्मिती करा मुंबई दि. २४ : आदिवासी भागात तयार होणारी उत्पादने दर्जेदार असून त्यांचे प्रभावी
Read More...