Browsing Tag

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित

सिंधुदुर्गनगरी दि १२ (जिमाका) – राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील
Read More...

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज
Read More...

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश
Read More...

आदिवासी विकास विभाग हा शासकीय विभाग नसून एक कौटुंबिक परिवार’ – आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक…

ठाणे दि.७ (जिमाका):-“आदिवासी विकास विभाग हा केवळ शासन निर्णय आणि फाईल्सपुरता मर्यादित विभाग नसून तो एक मोठा ‘परिवार’ आहे. १९८३ साली या विभागाची स्वतंत्र
Read More...

एआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणे ही काळाची गरज – नलिन बन्सल

मुंबई, दि. ५ : तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात एआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणे अत्यावश्यक आहे. हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरते
Read More...

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!” – परिवहन मंत्री…

पुणे, दि. ३० : दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा
Read More...

‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार ट्रेनिंग’च्या…

“गाडी शिकणे ही फक्त एक कला नसून ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे,” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून लांजा येथील छाया गांगण यांनी स्वावलंबनाचा एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी
Read More...

महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन-मुख्यमंत्री…

पुणे, दि. ११ (जिमाका):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिराव फुले
Read More...

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प – मंत्री…

रायगड-अलिबाग,दि.०८(जिमाका): आक्षी येथील खाडीमुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी
Read More...

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. ०४ (जिमाका) : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने
Read More...