Browsing Tag

हणर

अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – कृषिमंत्री दत्तात्रय…

मुंबई, दि. ३ : शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री…

मुंबई, दि. २९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर
Read More...

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास

मुंबई, दि. २९: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र
Read More...

वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक
Read More...

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २३: अंदरसुल येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होवून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक
Read More...

बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार -वैद्यकीय शिक्षण मंत्री…

मुंबई दि. २३ : बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील शासन निर्णय आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे
Read More...

२०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश

मुंबई, दि. १४ : राज्यातील एएनएम आणि जीएनएम परिचारिका पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि एकसमानता
Read More...

पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ; नियम मोडल्यास संस्थांची नोंदणी होणार रद्द

ठाणे, दि. ८: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. समुद्रातील मत्स्यसाठ्याचे जतन करणे आणि
Read More...

शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; अहवालांतील विलंबही कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. ८: राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मुंबईत लवकरच
Read More...

अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे – मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ६: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी
Read More...