चंद्रपूरच्या पोलिसांचा नागरिकांना दिलासा; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द

चंद्रपूर, दि. १६ : एकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असते. आपली वस्तू कायमचीच गेली, असाच नागरिकांचा दृढ विश्वास असतो, मात्र याला छेद देत, …
Read More...

विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी – पालकमंत्री अशोक वुईके

चंद्रपूर, दि. १६ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांनी जिवती तालुक्यातील पाटण
Read More...

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

मुंबई, दि. १६ : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, मात्र पावसाळ्यात रस्ता
Read More...

प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत…

मुंबई, दि. १६ : महसूल विभागांतर्गत प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्यभरात दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च
Read More...

‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’चा संकल्प – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून
Read More...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वाटेवर – पालकमंत्री डॉ. अशोक…

जलसंधारण सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर दि.१५ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
Read More...

कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल – माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई

कोल्हापूर, दि. १६ : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण
Read More...

अभियंत्यांनी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात- राज्यपाल…

पुणे, दि. १६ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची भारताच्या आर्थिक वाढीत आणि राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देतील अशा तंत्र उद्योजकांच्या आणि
Read More...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट

पुणे, दि. १६ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खडकी येथील ‘पॅराप्लेजिक’ पुनर्वसन केंद्राला भेट देऊन दिव्यांग जवानांच्या
Read More...

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रिल’मधून जनजागृती

मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही…
Read More...