सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तिरंगा बाईक रॅलीचे उद्घाटन

गडचिरोली, दि. १५ (जिमाका): स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा जागर करत जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे आज तिरंगा बाईक रॅलीचे
Read More...

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. १५ ऑगस्ट: जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान व बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक व परिणामकारक सुधारणा
Read More...

विभागीय माहिती कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

छत्रपती संभाजीनगर, दि. १५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती
Read More...

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाला ४५ लॅपटॉपचे वितरण

नांदेड, दि. १५ : भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक हायटेक, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला 45 अद्ययावत
Read More...

जिल्ह्याचा जीडीपी चार वर्षांत पावणेदोन लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

विकास आराखडा यशस्वी अंमलबजावणीसाठी सांगलीला 16 कोटींचा प्रोत्साहन निधी तंबाखूमुक्ती व पॉश कायद्याची उपस्थितांना शपथ विविध यशस्वीतांचा पालकमंत्र्यांच्या
Read More...

हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणार – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण  शेतकरी कर्जमुक्ती हाच राज्य शासनाचा मुख्य अजेंडा शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि
Read More...

रानभाज्यांचा सन्मान व संवर्धन काळाची गरज – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १५: रानभाज्या या नैसर्गिक पद्धतीने उगवत असून त्या शरीरासाठी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून त्यांचा सन्मान
Read More...

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे –…

सातारा, दि. १५: सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी.
Read More...

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार –…

सोलापूर, दि. १५: सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या
Read More...

लातूरला जलसुरक्षित, सक्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. १५ (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी
Read More...