Browsing Tag

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा – मंत्री डॉ. अशोक वुईके

अमरावती, दि. १८ (जिमाका) : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासीबहुल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या
Read More...

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा –  पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसाच्या आत शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन
Read More...

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५: देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ
Read More...

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा –…

अहिल्यानगर, दि. १५ : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार,
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १५ : मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी
Read More...

न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच- ५४८ डी) दर्जेदार करा – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १३ : न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे (एनएच-548 डी) काम दर्जेदार झाले नसून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात,
Read More...

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला डिजिटल शाळा व्यवस्थापन, शैक्षणिक संकुलांचा आढावा

मुंबई, दि. १३ : राज्यातील शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल व्यवस्थापन आणि विद्यार्थीकेंद्रित योजनांच्या प्रगतीचा
Read More...

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात –…

मुंबई, दि. १२ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ
Read More...

महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा, विश्वासात घेऊन पुनर्वसनाची…

मुंबई, दि. १२ :  पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवनात आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची प्रक्रिया राबविताना
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. १०: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून
Read More...