Browsing Tag

सरव

‘एकाच छताखाली’ सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे मंत्री आदिती तटकरे…

मुंबई, दि. १६: राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी.
Read More...

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजीनगर; दि. ९ (विमाका):  जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव
Read More...

एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन –…

मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित
Read More...

प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे –…

मुंबई, दि. २८ :  राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय
Read More...

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम…

नाशिक, दि. 26 मार्च 2026 : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व वितरकांनी
Read More...

सर्व सेवा पुरवठादारांना ॲग्रीगेटर धोरणाच्या कक्षेत आणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 23 : केवळ प्रवासी वाहतूक सेवा (ओला, उबेर) नव्हे तर डिलिव्हरी सेवा, ई-कॉमर्स कंपन्या, तसेच दोन व चारचाकी वाहनांद्वारे माल वाहतूक करणाऱ्या सर्व
Read More...

मुंबई उपनगरच्या ‘आर मध्य’ आणि ‘एच पश्चिम’ वॉर्डातील सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी – मुंबई…

मुंबई, दि.16 : मुंबईतील पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व झाडांची सखोल तपासणी करण्याचा पायलट
Read More...

शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत  -विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

बीड, दि. १४ (जिमाका) : गावागावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे आणि शासनाच्या सर्व योजना थेट प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख
Read More...

अजिंठा-वेरूळ येथे सर्व यंत्रणांनी पायाभूत सेवा-सुविधा समन्वयाने उपलब्ध कराव्यात–विभागीय आयुक्त…

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (विमाका) : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करून
Read More...

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

अमरावती, दि. ९ (जिमाका) : मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहे. शासन स्तरावरून या
Read More...