Browsing Tag

प्रभू श्रीराम हे जीवनाचा आदर्श – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २६ : समाजात सर्व प्रकारचे आदर्श प्रस्थापित करण्याचे कार्य प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले. त्यामुळेच श्रीराम हे आपल्या सर्वांच्या जीवनाचा आदर्श
Read More...

 ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही सौर क्रांती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. १९: ‘महावितरणकडून राबवण्यात येणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन
Read More...

महाराष्ट्र हे उद्योग व गुंतवणुकीची उत्कृष्ट परिसंस्था असलेले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.16 : महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक असलेले राज्य आहे. हे देशाचे आर्थिक पॉवर हाऊस असून देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. महाराष्ट्र
Read More...

महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार–मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. ११ : राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात
Read More...

भक्त आणि साईबाबा यांच्यातील साईबाबा संस्थान हे दुवा – अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी

शिर्डी, दि. ८ – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम म्हणजे येथे येणाऱ्या साईबाबा
Read More...

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ‘ये जिंदगी उसी की है’ या सांस्कृतिक…

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिध्द संगीतकार सी
Read More...

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

नागपूर, दि. ४: येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६-२०२७ या आर्थिक
Read More...

बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – मधु मंगेश कर्णिक

बोली भाषांचा जागर करीत झाले उद्घाटन नाशिक, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न
Read More...

बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

नाशिक, दि. २६ (जिमाका) : मराठीतील विविध बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठीला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र
Read More...

औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बुलडाणा, दि. २५ (जिमाका): आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी
Read More...