Browsing Tag

फडणवस

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ९ : नागपूर – चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र सरकारच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर
Read More...

‘झेब्रु’ शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ९ : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ‘झेब्रु’ शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा
Read More...

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 नागपूर, दि. ९: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था
Read More...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.८: श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या
Read More...

संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ८: काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

नागपूर दि. ७: देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून वेळप्रसंगी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या
Read More...

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ७ : मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी
Read More...

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू – मुख्यमंत्री…

मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर
Read More...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६
Read More...

सौर कृषीपंपामुळे शेतकऱ्यांची रात्रीच्या जागरणातून सुटका ; ‘आम्ही डाळिंब खायला नक्की येऊ’ –…

अहिल्यानगर, दि. ५ :– “सौर कृषीपंपामुळे केवळ दिवसा पाणी देण्याची सोय झाली असे नाही, तर ठिबकद्वारे विद्राव्य खते (सोल्युबल खते) देणेही सोपे झाले आहे. आता
Read More...