Browsing Tag

फडणवस

ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मुंबई, दि. १ : ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50 टक्के, 2035 पर्यंत 80 टक्के; तर 2047 पर्यंत
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

अहिल्यानगर दि. ३१ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र
Read More...

देशातील पहिल्या ‘एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रा’मुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार –…

१ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया; २८ टन गॅसची निर्मिती नागपूर, दि. 30 : देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खाजगी
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे…

नागपूर, दि. 30 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज श्रीराम अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे
Read More...

लोकसहभागातून गावांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दि. २९ : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लोकसहभागातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडत आहे. राज्य शासनाने ग्राम
Read More...

महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली, २८ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
Read More...

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न…

नवी दिल्ली, दि. २७ : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी; तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या
Read More...

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र…

नवी दिल्ली,  दि. २७ : साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे
Read More...