Browsing Tag

कम

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजीनगर; दि. ९ (विमाका):  जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव
Read More...

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९: देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात
Read More...

परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 मुंबई, दि.७ : परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत  अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
Read More...

हतनूर धरणाच्या पुनर्वसनातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ०७ : जळगांव जिल्ह्यासाठी तापी नदीवरील हतनूर प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र प्रकल्पातील
Read More...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. ५ : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५
Read More...

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत – मुख्य सचिव राजेश…

नाशिक, दि. ५ (जिमाका वृत्तसेवा) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली पायाभूत सोयीसुविधांची सर्व विकास कामे निर्धारित
Read More...

प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, (विमाका) ३०:  विभागातील  सर्व जिल्ह्यातील  प्रलंबित प्रशासकीय कामे गतीने  पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय
Read More...

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा – ग्रामविकास व…

सातारा दि. 30 :  सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक
Read More...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन…

नवी दिल्ली, दि. 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय
Read More...

प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे –…

मुंबई, दि. २८ :  राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय
Read More...