Browsing Tag

जयकमर

शिंदखेडा तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्र बागायत करणार – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. १९ (जिमाका):  सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमीटर
Read More...

महापुरुषांची स्मारके प्रेरणा देणारी ठरतील – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. १८ (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
Read More...

तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी -पणन…

मुंबई, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील
Read More...

जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ चा मंजूर निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 साठी राज्य शासनाने ठरवून दिलेली आर्थिक मर्यादा 693.90 कोटी होती, त्यामध्ये 300
Read More...

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ – पणनमंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 5:  ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत
Read More...

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला – मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि.२८:- महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, या सह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले
Read More...

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन…

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Read More...

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात 3.37
Read More...

पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Read More...

धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. २६ (जिमाका) : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
Read More...