Browsing Tag

जलहयतल

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ठाणे जिल्ह्यातील अतिक्रमण नियमितीकरणाच्या कामाला वेग

ठाणे, दि. २७ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा
Read More...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा

सांगली, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची
Read More...

कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची…

कोल्हापूर, दि. २० : जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक
Read More...

महाराष्ट्रातील उच्च उष्णतेच्या जोखमीच्या शहरी जिल्ह्यांतील बाह्य (मैदानी) असंघटित कामगारांच्या…

मुंबई, दि.१५ : उच्च उष्णतेच्या लाटा संभावित असणाऱ्या शहरी जिल्ह्यातील मैदानी असंघटीत कामगारांच्या संरक्षणाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये उष्णताजन्य ताण व्यवस्थापनाबाबत सूचना

मुंबई, दि.१५ :  उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या  कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक
Read More...

महाराष्ट्राच्या उच्च- उष्णतेचा धोका असलेल्या जिल्ह्यांतील उष्णता-प्रतिरोधक घरे आणि वस्त्या मुख्य…

१. उद्दिष्ट सदर सूचना, राज्य, जिल्हा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (युएलबी) प्राधिकरणांसाठी स्पष्ट संस्थात्मक भूमिका, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी तपासणी
Read More...

परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 मुंबई, दि.७ : परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत  अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
Read More...

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम –…

पुणे, दि. २९ : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या
Read More...

अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई दि.१७: अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि कोणतीही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांच्या
Read More...

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार –…

मुंबई, दि. ६ : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी
Read More...