Browsing Tag

बवनकळ

आशाताईंच्या निधनाने दैवी सुरांची आशा संपली ! – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना

आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं. जगण्यातला उत्साह
Read More...

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर – पालकमंत्री चंद्रशेखर…

अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ
Read More...

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला
Read More...

अमरावतीत सुरेश भट स्मारक, गुरूकुल उभारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

अमरावती, दि. 10 (जिमाका) : अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे. कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला प्रवास हा आता भिमराव पांचाळे यांनी जपला आहे. या महान
Read More...

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री…

नागपूर, दि. ९ : सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान 
Read More...

मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर –  पालकमंत्री…

नागपूर,दि. ९ : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर आहे. गावाचा प्रथम नागरिक
Read More...

उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार -मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८: बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून,
Read More...

धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री चंद्रशेखर…

मुंबई, दि. ८ : धारावी पुनर्वसन प्रकल्पामधून धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनास मंजुरी देण्याच्या मागणीबाबत कोकण विभागीय
Read More...

विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ८: कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा
Read More...

महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावागावांत जाऊन समस्या सोडवाव्यात – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून निश्चित केलेल्या दिवशी जिल्ह्यातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या
Read More...