Browsing Tag

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी –  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर, दि. २ : राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागाला विशेषतः
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. १७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय
Read More...

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. १३ : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची
Read More...

विधिमंडळ ते न्याय पालिका ही भारतीय राज्य घटनेची अमूल्य देणगी –  प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे

नागपूर,दि. २६ : स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य आमचे गुरु तथागत गौतम बुध्द यांच्या शिकवणीतून आपल्याला मिळाले. भारतीय राज्य घटनेत घेतलेले हे मूल्य गौतम
Read More...

सेतू सुविधा केंद्र हा शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 18 : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More...

महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’

मुंबई, दि. 9 – भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
Read More...

खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ८ :  स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा
Read More...

दैनंदिन तणावपूर्ण जीवन पद्धतीला दूर ठेवण्यास योग हा हमखास उपाय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ७ – योग ही आपली अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे.  आज आपल्याला दैनंदिन तणावपूर्ण जीवन
Read More...

वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर दि.०७ (जिमाका) :- वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही
Read More...