सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार –…

पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि
Read More...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे, दि.१७: पुणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे  उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती
Read More...

‘पूर्वांचल महोत्सव माटी ९ मुंबई’मधून भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. १६: महान असलेल्या भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र आणि पूर्वांचलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध प्रदेश, भाषा आणि
Read More...

नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल – मंत्री जयकुमार गोरे  

सांगली, दि. १६ (जिमाका) : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत
Read More...

जिल्ह्यात आता बॅटरी संचलित घंटागाड्या धावणार

अमरावती, दि. १६ (जिमाका): जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी
Read More...

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको -पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१६ : नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश असे
Read More...

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

अमरावती, दि. १६ (जिमाका): मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास
Read More...

‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी अमरावती, दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही
Read More...

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १६ (जिमाका): रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा ज्योतिराव फुले
Read More...

बारव संवर्धनाला प्राधान्य देत अतिक्रमण हटाव मोहीम राबवा – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १६: राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा तसेच बारव परिसरातील
Read More...