पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि, १५: आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती
Read More...

‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील…

सिंधुदुर्गनगरी, दि १५: पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय
Read More...

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा  परभणी, दि. ९५ (जिमाका) : शेतकऱ्यांना बोगस बियाणे
Read More...

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा –  पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसाच्या आत शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन
Read More...

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. १५: देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ
Read More...

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा – पालकमंत्री…

अहिल्यानगर, दि. १५ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून
Read More...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे…

पुणे, दि. १५ : अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करताना शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून बळकटीकरण करावे. देशी गायीचा
Read More...

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १५: राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा
Read More...

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा –…

अहिल्यानगर, दि. १५ : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार,
Read More...