Browsing Tag

कष

 ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही सौर क्रांती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. १९: ‘महावितरणकडून राबवण्यात येणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन
Read More...

धनगर बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १७ : धनगर बांधव हे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची
Read More...

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स‘ पदवीने सन्मानित  अहिल्यानगर, दि. १५ : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने
Read More...

महाराष्ट्र–कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, एआय व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला गती देणार –…

RAVI JADHAV मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता
Read More...

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २५: हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली
Read More...

कृषी क्षेत्रातील ‘एआय’ विस्तार जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा

मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून
Read More...

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे…

मुंबई, दि. 23 :  शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे.
Read More...

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

मुंबई, दि. २३ : राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा
Read More...

कृषी क्षेत्रात ‘एआय’ आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर आवश्यक – पशुसंवर्धन सचिव एन. रामास्वामी 

मुंबई, दि. २२ : जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ‘ट्रेसिबिलिटी’ (शोधक्षमता) ही प्रणाली डिजिटल पायाभूत सुविधा म्हणून राबवणे
Read More...

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २१ : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाला आता लोकचळवळीचे
Read More...