Browsing Tag

जलहयतल

जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी पक्की घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 01 :  एकही व्यक्ती स्वत:च्या पक्क्या घरापासून वंचित राहू नये हा शासनाचा निर्धार आहे. ज्या गोरगरिबांना गतकाळात कुठेच आसरा मिळाला नाही अशा लोकांनी
Read More...

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले

मुंबई, दि. ३१ : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगाम
Read More...

सिंधुदुर्गचा अभिमान! नीतीआयोगाकडून जिल्ह्यातील AI मॉडेलचा सखोल अभ्यास सुरू

नीती आयोगाचे शिष्टमंडळ जिल्हा दौऱ्यावर पंतप्रधान कार्यालयास करणार अहवाल सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) : देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे
Read More...

जिल्ह्यातील ८ हजार बचत गटांच्या माध्यमातून ८० हजार महिलांना सक्षम करु –  पालकमंत्री चंद्रशेखर…

नागपूर, दि.३१ : नारी शक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी उमेद सारखी संस्था आपण निर्माण केली. उमेदमार्फत शहरी भागासह प्रत्येक गावखेड्यातील महिलांना विकासाच्या
Read More...

रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २८ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी
Read More...

नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २८ :- सिंचनाच्या माध्यमातून शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे
Read More...

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी…

नवी दिल्ली, 24 : भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे
Read More...