Browsing Tag

पलकमतर

राष्ट्रीय कार्यक्रमात, स्व-गणनेत सामील व्हा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना 2027 चा आरंभ आज पोलीस परेड ग्राऊंड येथे केला.
Read More...

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय…

नांदेड, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक
Read More...

राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास
Read More...

जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड , दि. १: देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती
Read More...

“विकसित भारत २०४७” च्या राष्ट्रीय ध्येयाअंतर्गत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प –…

– महाराष्ट्राचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा – जिल्ह्याचा जीडीपी १ लाख ७७ हजार कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट – डीपीसीतील २५२ कोटी रुपये विकास
Read More...

विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प करुया – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री…

बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा,
Read More...

धुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती ; जनगणनेत नागरिकानी सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल  

धुळे, दिनांक १  मे २०२६ (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकास कामांना गती
Read More...

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ  

नंदुरबार, दिनांक १ मे २०२६  (जिमाका) : ‘एल-निनो’च्या परिणामामुळे तापमानात वाढ होऊन उष्णतेची तीव्रता वाढल्याची पार्श्वभूमी असताना नागरिकांनी आरोग्याची विशेष
Read More...

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या
Read More...

पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

729 गावे टंचाईग्रस्त घोषित 18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित बुलढाणा, दि.30 (जिमाका) : ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे
Read More...