Browsing Tag

आण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय क्रीडा संकुल आणि ‘मेयो’ला भेट व पाहणी

नागपूर, दि. २ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर
Read More...

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. १ : समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करण्याची गरज असून पुरस्कार विजेते हे या
Read More...

राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास
Read More...

विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प करुया – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री…

बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा,
Read More...

जनगणना २०२७ मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार

महाराष्ट्राने जनगणना २०२७ साठी १ मे ते १५ मे २०२६ कालावधी दरम्यान स्व-गणना पोर्टल केले सुरु महाराष्ट्रात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्येक
Read More...

येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर तीन उड्डाणपुलाच्या कामांना मध्य…

मुंबई, दि. २९ : येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ या तीन रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून २०२६-२७ मधील सीओआरएसपी अंब्रेला
Read More...

‘सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या
Read More...

हवामान बदल आणि पीक खर्चाबाबत सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करावा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २८: राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा
Read More...

गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंच्या विकासासाठी स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा तयार करावा – सांस्कृतिक…

  मुंबई, दि. २८: राज्यातील ऐतिहासिक गड, किल्ले आणि पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करणे, त्यांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणे आणि दीर्घकालीन अस्तित्व
Read More...

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई,दि. २८: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा
Read More...