Browsing Tag

कम

शासकीय कामे वेळेत करा – राज्यमंत्री इंद्रनील नाईक

यवतमाळ दि. २८ (जिमाका) : पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला. वन विभागाच्या
Read More...

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३ : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव
Read More...

‘विकसित महाराष्ट्र’ साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र…

 मुंबई, दि. २० : प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देऊन सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करावा, असे आदेश
Read More...

‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे
Read More...

श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छता…

मुंबई, दि. १५ : श्रीरामपूर मतदार संघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ व नियमित
Read More...

नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. १२: महानगर पालिका,एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय
Read More...

आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे – मंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजीनगर; दि. ९ (विमाका):  जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव
Read More...

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. ९: देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात
Read More...

परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करा  – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 मुंबई, दि.७ : परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत  अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
Read More...

हतनूर धरणाच्या पुनर्वसनातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ०७ : जळगांव जिल्ह्यासाठी तापी नदीवरील हतनूर प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र प्रकल्पातील
Read More...