Browsing Tag

कषतरतल

महावितरणने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वीज पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार करावा – ऊर्जा राज्यमंत्री…

मुंबई, दि. ९ : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष ठेवले आहे. पनवेल महानगरपालिका
Read More...

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ८ : मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित विषयांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर
Read More...

पेसा क्षेत्रातील कृषी सेवक पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २६ : राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक
Read More...

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत…

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (विमाका) : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (CMRDA) हद्दीतील नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून
Read More...

चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबई दि.१२, : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर
Read More...

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव्याची गैरप्रकारे विल्हेवाट -उपाध्यक्ष अण्णा बनसोडे…

मुंबई दि.२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकारबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून
Read More...

ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची पडताळणी व सुरक्षितता आवश्यक – मंत्री ॲड.…

ग्राहक व कामगार सुरक्षितता केंद्रस्थानी ठेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा कामगार आणि गृह विभागाची संयुक्त बैठक मुंबई, दि. ७: ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि
Read More...

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २ : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल
Read More...

महाराष्ट्र–कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, एआय व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला गती देणार –…

RAVI JADHAV मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता
Read More...

आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची -मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १० :- कोणताही समाज कला, क्रीडा आणि साहित्याच्या विकासामुळेच मोठा होत असतो. आर्थिक प्रगतीबरोबरच या क्षेत्रांतील प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे.
Read More...