Browsing Tag

घऊन

युवकांनी प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेऊन नव भारत घडवावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नाशिक, दि. १० ऑगस्ट (जिमाका): युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नव
Read More...

वराड साठवण तलाव बंधारा नव्याने उभारण्याबाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा – मंत्री…

मुंबई, दि. ४ : ब्रिटीशकालीन वराड साठवण तलाव बंधाऱ्यांच्या संरचनेची सद्यस्थिती, आयुर्मान, तांत्रिक बाबी तापसून शासकीय नियमांचा
Read More...

प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षसंवर्धन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ३ ऑगस्ट  : वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपनही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लावलेली
Read More...

समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन पद्म पुरस्कारांसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा –…

मुंबई, दि. १: पद्म पुरस्कार २०२७ साठी पात्र व्यक्तींची निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ प्राप्त अर्जांवर अवलंबून न राहता जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत
Read More...

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

अमरावती, दि. २२ (जिमाका) : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या
Read More...

महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा, विश्वासात घेऊन पुनर्वसनाची…

मुंबई, दि. १२ :  पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवनात आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची प्रक्रिया राबविताना
Read More...

सर्व नागरिकांनी स्व-गणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -मंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. १ (जिमाका) : जनगणना 2027 ही भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. सदर जनगणना ही केवळ
Read More...

मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २०: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी
Read More...

आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आदिवासी विकास मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची राज्यपालांशी चर्चा मुंबई, दि. 18 : राज्याचे आदिवासी  विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी
Read More...

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ३ :  वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत
Read More...