Browsing Tag

पठश

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे, दि. २१: बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह
Read More...

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे –…

सातारा, दि. १५: सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी.
Read More...

औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या; प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी;…

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ (विमाका) : औद्योगिक विकास हा आर्थिक प्रगतीचा आधार असला तरी त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग
Read More...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार…

धुळे, दिनांक ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत
Read More...

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सखोल तपास केला आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सात
Read More...

‘विकसित भारत’च्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –…

​सातारा दि.२२- विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासोबतच गरोदर मातांची काळजी
Read More...

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

करमाळा-माढा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर टेंभुर्णी येथे विचारविनिमय बैठक  सोलापूर, दि. २१ (जिमाका):- अमेरिकेच्या चुकीच्या धोरणामुळे
Read More...

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. ३१ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त
Read More...

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी – पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल 

नंदुरबार, दि. ०४ (जिमाका) : सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यान्-पिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रा व
Read More...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे,
Read More...