Browsing Tag

पणन

मॅग्नेट-२.० प्रकल्पांतर्गत राज्यात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स उभारणार – पणन मंत्री…

मुंबई, दि. १२ : मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
Read More...

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन घडवणारा राष्ट्रीय महत्वाचा बाजार (Market of National
Read More...

राज्याची पणन व्यवस्था “डिजिटल” करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य हे कृषी विपणनाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य असून समुद्रमार्गे मध्य-पूर्व आशियाई देशात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे व इतर
Read More...

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार –…

मुंबई, दि.८ : राज्यातील शेतकरी दर्जेदार फळे, भाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्र, काही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठी, कृत्रिमरित्या
Read More...

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ९ मे : राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी
Read More...

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत अॅग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरू – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १६ : सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान
Read More...

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील- पणन मंत्री जयकुमार…

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार पणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन पुणे, दि.११:‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा
Read More...

बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा -पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई,दि. १: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने
Read More...

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ३० : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या
Read More...

महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा – पणन मंत्री जयकुमार रावल

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस, मॅग्नेट योजना व महिला मॉलच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठेपर्यंत थेट प्रवेश मुंबई, दि. २५ महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच
Read More...