Browsing Tag

परतयक

पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा; पाणी बचतीची सवय अंगीकारा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २१ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ
Read More...

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि काही काळाने त्याच पाण्यासाठी टंचाई निर्माण होते ही विसंगती दूर करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आज अधिक व्यापक
Read More...

हिंगोलीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणार – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन जलसंधारण सप्ताहानिमित्त लोगोचे अनावरण  शेतकरी कर्जमुक्ती हाच राज्य शासनाचा मुख्य अजेंडा शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि
Read More...

राज्यभर प्रत्येक विभागात लोककलांचा महोत्सव करणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १० : सध्या विविध लोककलांचे महोत्सव सुरु असून यापुढील काळात राज्याच्या सर्व विभागात भव्य स्वरुपात लोककला महोत्सव
Read More...

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ७ : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि
Read More...

अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ७ : राज्यातील सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून
Read More...

घरपट्टीसंदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

– महापालिका विकासकामांच्या आढावा बैठकीत सूचना– प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सांगली, दि. ३० (जि. मा. का.) : महापालिका क्षेत्रातील घरपट्टी
Read More...

राज्यातील प्रत्येक महिला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे – राज्यमंत्री मेघना साकोरे…

छत्रपती संभाजीनगर, विमाका ,दि. ३०: निरोगी कुटुंब, निरोगी समाजासाठी मुख्य घटक असलेल्या महिला या आरोग्यदृष्ट्या निरोगी असणे  अत्यंत आवश्यक आहे. महिलांना
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत…

नाशिक, दि. २२ जुलै (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर हे शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम
Read More...

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी

नाशिक, दि. १८ (जिमाका) : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची
Read More...