Browsing Tag

बळ

गाळातून समृद्धीकडे… पावलांतून जलजागृतीकडे! ‘महा वॉकेथॉन’मधून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे बळ

पाणी हे केवळ तहान भागवत नाही. ते शेतकऱ्याच्या डोळ्यांतील उद्याची आशा असते, शिवारातील हिरवाईचा श्वास असते आणि गावाच्या भवितव्याची हमीही असते. म्हणून पावसाचे
Read More...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ

पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप जिल्ह्यात ९० स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी ३२ महिला गृहउद्योग केंद्रांसाठी
Read More...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘विनोबा’ उपक्रमाला बळ

मुंबई, दि. ०१ : राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मुख्यमंत्री
Read More...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ०१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी विधान
Read More...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २३ : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करून
Read More...

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. २२ : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (सीएसआर) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग
Read More...

केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; शेतकऱ्यांंपर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात…

मुंबई, दि. ४: महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन
Read More...

कर्जमुक्ती म्हणजे नवी आर्थिक सुरुवात; शेतकऱ्यांच्या पतक्षमतेला मिळणार नवे बळ

नियमित कर्जफेडीमुळे वाढेल पतक्षमता; भविष्यात कर्ज मिळण्याची प्रक्रिया होईल अधिक सुलभ शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे केवळ आर्थिक सहाय्य नसून, शेतीच्या उत्पादन
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ!

महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही
Read More...

बळीराजाला देतेय बळ…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६… महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी राज्य…
Read More...