Browsing Tag

महरषटरच

जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया – मंत्री संजय राठोड

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक
Read More...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मध्ये महाराष्ट्राचा गौरव

नवी दिल्ली, दि. १८ : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय यश संपादन
Read More...

‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’चा संकल्प – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १६ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून
Read More...

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा
Read More...

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव मुंबई, दि. १३ : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची
Read More...

पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई, दि. १३ : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात
Read More...

डिजिटल खनिज व्यवस्थापनात महाराष्ट्राची आघाडी; नव्या ‘आयएलएमस’ प्रणालीमुळे अवैध व्यवहारांना बसणार…

नागपूर, दि १० : महाराष्ट्राने ‘आयएलएमएस 2.0’ या नव्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून खनिज व्यवस्थापनात मोठी झेप घेतली असून पारदर्शकता आणि नियंत्रण अधिक मजबूत
Read More...

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगाने पाठ्यक्रमाचा समावेश मुंबई, दिनांक ३ : शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि
Read More...

महाराष्ट्राचा ‘स्किल फर्स्ट’ पॅटर्न – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण व ३००
Read More...

महाराष्ट्राचा ‘महा एआय’ उपक्रम देशात ठरणार अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘महा एआय’ – प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ‘महाराष्ट्र
Read More...