Browsing Tag

महलच

‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’; महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती – राज्यपाल …

मुंबई दि.११ : महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात
Read More...

पुराच्या विळख्यातून दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांची सुखरूप सुटका

रायगड-अलिबाग,दि.७(जिमाका) : पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला असताना प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या दोन नऊ महिन्यांच्या
Read More...

व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांची प्रगतीकडे वाटचाल

महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ
Read More...

देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे
Read More...

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा –  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी…

नागपूर, दि.11 : ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांना मिळालेला विकासाचा मार्ग म्हणून उमेदकडे आपल्याला पाहता येईल. मुंबईच्या खालोखाल महिला बचत गटांसाठीचा
Read More...

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Milind Kadam M4B मुंबई, दि.८ : महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच विविध क्षेत्रांत
Read More...

हिंद-दी-चादर निमित्त बंजारा महिलांचे पारंपरिक नृत्य सादरीकरण

नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे
Read More...

‘शेतकरी’या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी

मुंबई, दि. 23 :शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे.
Read More...

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई,दि.२३ : “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषी
Read More...

‘उमेद’च्या ग्रामीण महिलांचा देशाच्या राजधानीत झेंडा !

नवी दिल्ली, 15 :  देशाच्या राजधानीत गेले तीन दिवस आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सव – 2025 च्या  निमित्ताने महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीचा खमंग
Read More...