Browsing Tag

लकभमख

तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख वन प्रशासनासाठी वेगाने काम करा – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २२ : राज्यातील वन प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करावी, तसेच वनजमिनींचे
Read More...

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

नंदुरबार, दिनांक १३ जून २०२६ (जिमाका): महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय,
Read More...

लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम

बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : भव्य-दिव्य इमारतीपेक्षा त्या इमारतीतून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
Read More...

अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १५: महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन
Read More...

शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक कामकाजाची भावना स्वीकारली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या
Read More...

‘एसटी’ची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २३ : एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून ती अधिक गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
Read More...

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर – पालकमंत्री चंद्रशेखर…

अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ
Read More...

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा…

ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि
Read More...

ई-गव्हर्नन्स आणि एआयद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाची लोकाभिमुख क्रांती

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामात जी गती आणली आहे, ती
Read More...

दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई दि.१७ : डहाणू, पालघर जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व
Read More...