Browsing Tag

वचरच

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यानगर, दि. ३१ मे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी
Read More...

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक  – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १७: भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक असून, त्यांचा व्यापक
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा -मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा दिली आहे. त्यांचे कार्य आणि योगदान समाजातील
Read More...

मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

मुंबई, दि. 26 :- ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी
Read More...

विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १९ : कुठलेही राजकीय पाठबळ व राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करते, त्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधिष्ठान असते व तेच त्या
Read More...

गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव : मूलभूत विचारांची समानता

भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत, गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे
Read More...

गुरु तेग बहादूर आणि संत नामदेव : मूलभूत विचारांची समानता

“हिंद दी चादर” नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, भारतीय सांस्कृतिक आणि
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा

मुंबई, दि.१९ : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच
Read More...