Browsing Tag

शत

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत –…

पुणे, दि. १२: शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने
Read More...

शेती कर्ज वाटपाचा विषय बॅंकांनी गांभीर्याने हाताळावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, एमएसएमई आणि सर्वसामान्यांपर्यंत कर्जपोहोचविण्यासाठी बँकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश मुंबई, दि. २१ : राज्यातील शेती, एमएसएमई आणि
Read More...

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत…

मुंबई, दि. ७ – रोजगार हमी योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तसेच या योजनेची
Read More...

एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन –…

मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित
Read More...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन

यवतमाळ, दि. २७ (जिमाका) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात
Read More...

शेती सुलभरित्या करण्यासाठी स्थानिक भाषांतील व्हॉइस-आधारित एआय उपयुक्त – नंदन निलेकणी

मुंबई, दि. २२ : एआय हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे.
Read More...

राज्य शेती महामंडळाने उपलब्ध जागेची उपयोगिता  निश्चित करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – महसूल…

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सुमारे 38 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जमिनीची उपयोगिता, भविष्यातील नियोजन
Read More...

अमरावती जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, औद्योगिक विकासावर भर देणार – मंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी शेती, शिक्षण उद्योग आणि महिला सक्षमीकरणाची कामे हाती
Read More...

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह…

नाशिक, दि. २ (जिमाका): बदलते हवामान व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शाश्वत आर्थिक उत्पदकता वाढविण्याच्या
Read More...