Browsing Tag

शतकऱयच

रायगड जिल्ह्यातील ३९% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Read More...

सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार ६९४ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

सोलापूर, दि. ७ ऑगस्ट (जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली
Read More...

सांगली जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची 156.54 कोटींची कर्जमुक्ती

सांगली, दि. ७ (जि. मा. का.) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
Read More...

फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा – मंत्री भरत गोगावले

रायगड-अलिबाग दि. ७ (जिमाका)-पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीसारख्या शाश्वत पर्यायांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; ५१७३८ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

यवतमाळ, दि. २७ : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ
Read More...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६
Read More...

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार…

ॲग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी – जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक सातारा दि. २० – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
Read More...

शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने
Read More...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देऊन नाशिक ‘रिंग रोड’चे काम पूर्ण करा – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. १० : नाशिक येथे होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा दृष्टिपथात ठेवून पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. त्यादृष्टीने नाशिक 
Read More...

शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

नाशिक, दि. ९ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्राची ओळख ही कृषीप्रधान राज्य म्हणून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेला शेतकरी सक्षम झाला, तरच राज्याचा सर्वांगीण विकास अधिक…
Read More...