Browsing Tag

शतकऱयचय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही लाभ मिळणार

 पुणे, दि.१९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या
Read More...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा

पुणे, दि. १३ : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी
Read More...

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १२ : राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व
Read More...

जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित; शेतकऱ्यांना त्वरित आधार प्रमाणीकरण…

बुलढाणा दि. ११ (जिमाका): शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत बुलढाणा
Read More...

पालकमंत्री थेट अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

यवतमाळ, दि. ८: जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित गावांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बाभूळगाव, नेर
Read More...

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमुक्ती पैसे शेतकऱ्यांच्या…

सिंधुदुर्ग, दि. ०७ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात
Read More...

जिल्ह्यातील 9 हजार  शेतकऱ्यांच्या खात्यात 89 कोटी रुपयांचा निधी वर्ग – पालकमंत्री जयकुमार रावल यांची…

धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत
Read More...

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांना पुन्हा पीक कर्जासाठी पात्र करणे, नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल व
Read More...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : शेतकऱ्याच्या नव्या सुरुवातीची गुंतवणूक

नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने
Read More...

कर्जमुक्तीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत… शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा अध्याय

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींनी छळले आहे. राज्यात व्यापक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध
Read More...