Browsing Tag

शतच

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १६ (जिमाका): रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा ज्योतिराव फुले
Read More...

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय…

पुणे दि.१३ : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य
Read More...

जीवामृत हेच नैसर्गिक शेतीचे ‘अमृत’ – राज्यपाल आचार्य देवव्रत

नाशिक, दि. २ (जिमाका वृत्तसेवा): रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतीवापरामुळे नापीक झालेली जमीन सुपीक करावयाची असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल.
Read More...