Browsing Tag

सदश

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

पुणे, दि. २० : रागाच्या भरात किंवा नकळत झालेल्या चुकीची शिक्षा भोगत असतानाच बंदी बांधवांमधील चांगला माणूस जागवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा
Read More...

महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार — मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे
Read More...

‘महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

जन्मापासून प्रत्येकाची जडण-घडण ही माती व पाण्याच्या सानिध्याने होत असते. ती जशी माणसांची तशी पशु, पक्षी, प्राणी आणि वृक्षांची तसेच माती व पाण्यावर अवलंबून
Read More...

‘फाळणी : एक शोकांतिका’ मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

मुंबई, दि. १०: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आणि स्वातंत्र्यदिनाच्या
Read More...

कारगिल विजय दिवस आपल्यासाठी राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाचा प्रेरणादायी संदेश – राज्यपाल जिष्णु…

मुंबई, दि.२७ : कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या
Read More...

संतानी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन १६ वर्षांपासून किर्तन, भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती
Read More...

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा – सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई, दि. २८ : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्य नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी
Read More...

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यानगर, दि. २५ एप्रिल  :- श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा
Read More...

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश — जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २२ : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’
Read More...

‘हिंद-दी-चादर’चा संदेश पोहोचतोय घराघरात 15 हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील 22 लाखांहून अधिक…

नवी मुंबई, दि. 15 (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’
Read More...