Browsing Category
Politics
नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.!-->!-->…
Read More...
Read More...
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा
मुंबई, दि. ३१ : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६!-->!-->…
Read More...
Read More...
एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता!-->!-->…
Read More...
Read More...
अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन
अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील ‘श्री अंबादेवी संस्थान, अमरावती’ यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन!-->!-->…
Read More...
Read More...
महिला बचत गट व गृह उद्योगाच्या वस्तुचा मेळावा उत्साहात
आनंद मेळाव्यात विविध स्टॉल वर खरदी करतांना
Read More...
Read More...
माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – मंत्री…
मुंबई, दि. ३० : माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी!-->!-->…
Read More...
Read More...
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ३० : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा!-->!-->…
Read More...
Read More...
‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. ३०: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने केलेली!-->!-->…
Read More...
Read More...
दिव्यांगांच्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सातत्यासाठी नवी कार्यपद्धती; दिव्यांग कल्याण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित
मुंबई, दि. ३०: राज्यातील दिव्यांगांच्या!-->!-->…
Read More...
Read More...
राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’
मुंबई, दि. ३० : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण!-->!-->…
Read More...
Read More...
