Browsing Tag

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिवस व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
Read More...

उद्योग सुलभीकरणासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे –  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाचे धोरण उद्योग स्नेही असून ते अधिक सुलभ करण्यासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे आहेत. या अभिप्रायांची नोंद
Read More...

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

संमेलनाच्या नियोजनासाठी साहित्यिक, मान्यवरांशी साधला संवाद नाशिक, दि. 15 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा): कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक
Read More...

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची  – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : देशाच्या सीमेवर जसे सैनिक काम करतात तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफच्यामार्फत होते. आपल्या देशातला
Read More...

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक, दि. १४ (जिमाका): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या
Read More...

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. १३ : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची
Read More...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘सांस्कृतिक कार्य विभागाचे कामकाज तसेच राज्यातील
Read More...

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी 

नवी मुंबई, दि. ११ (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारची गैरसोय
Read More...

निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ११ : सामाजिक प्रश्न सोडविताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी
Read More...

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. १० : अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित
Read More...