Browsing Tag

पलकमतर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

सांगली, दि. ०३: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा
Read More...

नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 1 फेब्रुवारी  (जिमाका वृत्तसेवा) – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे  तसेच शेतीमध्ये ‘एआय’
Read More...

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. ३१ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त
Read More...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

सातारा दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे,
Read More...

जनसामान्यांचा नेता हरवला :  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा
Read More...

पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Read More...

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई, दि. 26 : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 77 व्या प्रजासत्ताक दिनी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य,
Read More...

सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना माफक दरात तपासणीची सुविधा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. 26 जानेवारी :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा
Read More...

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. 26 (जिमाका) : आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब
Read More...

समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके

चंद्रपूर, दि. 26 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, वंचित यांच्यासह दुर्बल घटकांना
Read More...