Browsing Tag

पलकमतर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. 26 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. हे अभियान गावांच्या
Read More...

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह
Read More...

जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे 

देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष; पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक
Read More...

गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक

गोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया, यात कुणीही मागे राहणार नाही याची दक्षता घेऊया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील
Read More...

धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. २६ (जिमाका) : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
Read More...

संविधान आपल्या जगण्याचा आधार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून जगाच्या नकाशावर उभे
Read More...

राज्यघटना ही भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक 26:-  भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि
Read More...

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन

नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे
Read More...

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा, निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश अमरावती, दि.24 : जिल्हा नियोजन समितीचा निधी रोजगारनिर्मितीवर
Read More...

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दिनांक 23 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा
Read More...