जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” हा महत्वपूर्ण उपक्रम- पालकमंत्री भरत…

रायगड-अलिबाग दि.२१: शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” (Maha Walkathon-Walk for Water) या महत्त्वपूर्ण उपक्रम उपक्रमाचे
Read More...

पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा; पाणी बचतीची सवय अंगीकारा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २१ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ
Read More...

माती आणि पाण्याचा जपून वापर करावा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. २१ ऑगस्ट : माती आणि पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तीचा वापर प्रत्येकाने आवश्यकतेनुसार करावा. याच भूमिकेतून माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक
Read More...

‘महा वॉकेथॉन’मधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि.२१: माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा
Read More...

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची…

मुंबई, दि. २० : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’
Read More...

मच्छिमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न टीआयएसएसच्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लागणार –…

मुंबई, दि. २०: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांच्या प्रलंबित नुकसान भरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी
Read More...

सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती देत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने
Read More...

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक
Read More...

वसतिगृह प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय; ३० वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही…

चंद्रपूर, दि. २० : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत वसतिगृह प्रवेशासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य शासनाने
Read More...

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’

भंडारा, दि. २० : मराठी भाषा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘कवितेचे गाव’ आणि ‘पुस्तकांचे गाव’ विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील
Read More...