Browsing Tag

जलह

गुन्हेगारीवर नियंत्रण आणणारा ‘कायद्याचा बालेकिल्ला- नाशिक जिल्हा’ पॅटर्न; पोलिस आयुक्तालय गटात नाशिक…

१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा *राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा
Read More...

सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव : प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श

“सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे केवळ
Read More...

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांना दर्जेदार सेवा; नाशिक जिल्हा परिषद राज्यात पाचव्या…

150 दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने
Read More...

जिल्हा परिषदेच्या ई -गव्हर्नन्स व सेवाकर्मी उपक्रमांची राज्यस्तरावर दखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

नागपूर दि. 28– शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत आणि सेवाकर्मी कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेणे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत डिजिटल,
Read More...

१५० दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम: नाशिक जिल्हा परिषदेची ‘ई गव्हर्नन्स’मध्ये भरारी!

नाशिक, दि. 28 मार्च (जिमाका वृत्तसेवा) : 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावत पाचवा क्रमांक
Read More...

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली

सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव सोलापूर, दिनांक २८:- महाराष्ट्र
Read More...

१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य…

सातारा दि. २८: महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कार्यालयीन सेवाविषयक  बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी
Read More...

‘वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा’ मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात मान्यवरांचे…

मुंबई, दि.२७ : ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. पुस्तकांशी मैत्री केल्यास कधीच एकटे वाटत नाही. वाचनाची सवय
Read More...

मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. २०: मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
Read More...

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई, दि. ६ : धाराशिव येथे रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे
Read More...