Browsing Tag

सचव

कृषी क्षेत्रात ‘एआय’ आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर आवश्यक – पशुसंवर्धन सचिव एन. रामास्वामी 

मुंबई, दि. २२ : जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ‘ट्रेसिबिलिटी’ (शोधक्षमता) ही प्रणाली डिजिटल पायाभूत सुविधा म्हणून राबवणे
Read More...

‘डीपीडीपी’ कायद्याअंतर्गत नागरिकांकडेच डेटा संरक्षणाचे अधिकार -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. २० : डिजीटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा, 2023 हा नागरिक केंद्रीत आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित
Read More...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिवस व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
Read More...

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे…

मुंबई, दि १३ : सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यांनी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी
Read More...

अपात्र ठरलेल्या ९०० संस्थांवर विभागाची कारवाई; दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक –…

मुंबई, दि. १२ : राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे.
Read More...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘सांस्कृतिक कार्य विभागाचे कामकाज तसेच राज्यातील
Read More...

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव…

मुंबई दि. ६ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील
Read More...

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि. 6 : डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक असून, नागरिकांचा त्यांच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही लोकशाहीची गरज
Read More...

शासकीय सेवाकाळात कामाचा ठसा उमटवणे महत्त्वाचे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मुंबई, दि. २ : शासकीय सेवेत आल्यानंतर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा प्राधान्यक्रम आणि सकारात्मकता
Read More...

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश…

मुंबई, दि. ३० : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर
Read More...