Browsing Tag

पलकमतर

पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे
Read More...

खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री ना. मकरंद पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक नियोजन, बियाणे व खताची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत
Read More...

जलसाक्षरतेसाठी लोकचळवळ आवश्यक – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

बुलढाणा, दि.30 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Read More...

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. ३० एप्रिल : नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज करण्यासाठी धावपट्टी विस्तार, अतिरिक्त सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ
Read More...

यवतमाळ जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री संजय राठोड…

यवतमाळ दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज पालकमंत्री ना. संजय राठोड
Read More...

ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. २७ : एसटी ही लोकसेवेसाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांनी अधिक कटिबद्धतेने सेवा बजावावी. प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह
Read More...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ठाणे जिल्ह्यातील अतिक्रमण नियमितीकरणाच्या कामाला वेग

ठाणे, दि. २७ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनींवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा
Read More...

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज, खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासू नये –…

ठाणे दि.२७(जिमाका):- खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध
Read More...

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके

चंद्रपूर, दि. २५ : विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे. शिक्षण केवळ नोकरीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये
Read More...

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि. २५ (जिमाका) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात
Read More...