Browsing Tag

दतततरय

कृषी विद्यापीठांचे सेवा प्रवेश नियम अधिक सुसंगत करावे – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १२: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये एकसूत्रता आणून गुणवत्ता व ज्येष्ठतेला
Read More...

खतांच्या ‘लिंकिंग’विरोधात कठोर कारवाई करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १२ : शेतकऱ्यांशी संबंधित विषय संवेदनशील पद्धतीने हाताळावा आणि खतांचे लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश
Read More...

आकृतीबंधामुळे आधुनिक शेती व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार -कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ११ : “बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा
Read More...

मंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील…

कोल्हापूर, दि. ०६ (जिमाका): राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पद्मश्री डी. वाय.
Read More...

राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ४ : श्रीवर्धन व परिसरातील रोठा सुपारीला (जीआय टॅग) भौगोलिक मानांकन देण्याबाबत तसेच राज्यातील मागणीआधारित पिकांना
Read More...

देवगड येथे मत्स्य महाविद्यालय सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करा – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ४ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मत्स्य नवीन मत्स्य
Read More...

अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – कृषिमंत्री दत्तात्रय…

मुंबई, दि. ३ : शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित
Read More...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ०१ : राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक
Read More...

शेतकऱ्यांना संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २२ : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आला आहे; शेतकऱ्यांना संकटकाळातून सहकार्य करुन बाहेर काढणे ही राज्य
Read More...

‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची…

पुणे, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत
Read More...